महाराष्ट्र राज्यातील ऊस गाळप हंगाम (Sugarcane crushing season) अंतिम टप्प्यात आला आहे. तर कोल्हापूर (Kolhapur) व सोलापूर (Solapur) विभागाचा गाळप हंगाम समाप्त झाला आहे.
राज्यात यंदाच्या गळीत हंगामात एकूण 200 साखर कारखाने सुरू झाले होते. यामध्ये 99 सहकारी आणि 101 खासगी साखर कारखान्यांचा समावेश होता. या साखर कारखान्यांनी 843.85 लाख टन उसाचे गाळप केले असून आतापर्यंत 798.08 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे, असे साखर आयुक्तालयातर्फे प्रसिद्धीस दिलेल्या अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे. राज्याचा एकूण सरासरी साखर उताऱ्याचा दर सुमारे 9.46 टक्के इतका आहे.
महाराष्ट्रातील साखर हंगाम संपला: 200 पैकी 186 साखर कारखाने बंद, विविध विभागांतील उत्पादनाचा आकडा किती?
Releated Posts
महाराष्ट्रातील सर्व वाहनांच्या नंबर प्लेट मराठीतून असाव्यात आकाश पुजारी यांची मंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी
महाराष्ट्रातील सर्व वाहनांच्या नंबर प्लेट मराठीतून असाव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आकाश पुजारी यांनी मंत्री उदय सामंत यांच्याकडे…